यश मात्र अटळ असते

कधी कधी निवडलेल्या वाटांचा आपल्यालाच वीटयेतो,
नवीन वाटा शोधण्याइतके आपण कधी धीट होतो..
भुरळ घालणारी कुठलीच वाट सरळ नसते,
निश्चयाने पाऊल टाकल्यास यश मात्र अटळ असते...!
Previous Post Next Post